काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे. गावपातळीपासून ते मंत्रालय पातळीपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविरुद्ध बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार केवळ शेकापला आहे. कारण शेकाप हा नाही रे वर्गासाठी काम करणारा तत्त्वनिष्ठ पक्ष आहे. त्यामुळे युवकार्याकार्त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन हाती घ्यावे, असा आदेश सरचिटणीस जयंत पाटील ह्यांनी दिला .
No comments:
Post a Comment